शहरात स्वत:ची शेती नसतानाही दुसऱ्याची शेती बटाईने घेऊन धुळ्याचा तरुण शेतकरी उत्तम शेती करतोय आणि स्वत: विक्री करून ताजा पैसाही मिळवतोय. त्याच्या कष्ट आणि जिद्दीची ही यशकथा. ...
लासलगाव पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारसमित्यांमध्ये हमाल-मापारी लोकांनी संप पुकारल्याने जवळपास आठ दिवस कांद्याचे लिलाव ठप्प असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात या संपाला कारणीभूत खरे लोक कोण आहेत? हे शेतकऱ्यांना समजल् ...
कांदा निर्यातबंदी ३१ मार्च २४ पर्यंत आहे. त्यानंतर ती हटून कांद्याचे बाजारभाव वधारणार का? अशी अपेक्षा कांदा निर्यातदारांनी केंद्राला दिलेल्या पत्रामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान एनईसीएलने केलेला कांदा घोटाळाही आता समोर येत आहे. ...
केंद्र सरकारने बांग्लादेशासह युएईसाठी एकूण ६४ हजार मे. टन कांदा निर्यातीचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे कवित्व अजूनही संपताना दिसत नसून या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ...
कांदा निर्यातीसंदर्भात मागच्या आठवड्यात सरकारी पातळीवर बराच गोंधळ उडाला. पण आता निर्यातबंदी घातली काय किंवा काढली काय? त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता कमी असून त्या स्थिर राहून हळूहळ वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकां ...
कांदा निर्यातीचे धरसोड सरकारी धोरण आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे हरिभाऊ शिंदेंसारख्या अनेक शेतकऱ्यांवर भर बाजारात रडण्याची वेळ येते. कांदा, कापूस, सोयाबीन, दुध, ऊस, मसूर, भात आणि आता तूर व हरभराही... सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला क्रू ...
कांदा निर्यातबंदी उठवणे आणि काही काळातच तासांतच ती पुन्हा आहे तशीच ३१ मार्चपर्यंत ठेवल्याचे अधिकृत वक्तव्य येणे, यामुळे मागच्या तीन-चार दिवसांपासून कांदा बाजारात प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. शेतकरीच नव्हे, तर व्यापाऱ्यांमध्येही गोंधळ असून आता या गोंधळ ...