भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण - मेहराज मलिक भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण... नाशिक : पंचवटी कारंजा चौकात जुन्या वाड्याला भीषण आग पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू. ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर ...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार कानपूर - हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल अहिल्यानागर: ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस सुरू आज पहाटे ०२.४१ वाजता (IST) तिबेटला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. आपले सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ सैनिक शहीद झाले - राजीव घई पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही - एके भारती मुरीदके आणि बहावलपूरसारख्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला झाला - एके भारती पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार - डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई
शिवशाही बस मार्गावर सोडताना योग्य देखभाल दुरुस्ती न करता सोडण्यात येते ... दुर्गम गावांत अडचणी : सेतू केंद्रांचा अभाव, ऑनलाइन नेटवर्कची समस्या, शेतकरी त्रस्त ... Rajasthan Air Balloon accident: जिल्ह्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशी हॉट एअर बलून शो दरम्यान एक दुर्घटना घडली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ... अभिनेत्रीचं तिच्या ट्रेनरसोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. ... देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती. ... खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झालेत, लोकसंख्या वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा ... Bogus Seeds: शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके मिळावी, याची खबरदारी कृषी विभागाच्या वतीने घेण्यात येते आहे. त्यादृष्टीने भरारी पथकांचा समावेश करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Bogus Seeds) ... म्हणतात राजा उदार झाला आणि भोपळा दान दिला तसेच अगदी चीनने भारतासोबत केले आहे. ट्रेड वॉर सुरु होताच आता चीनच्या कंपन्या तळमळू लागल्या आहेत. ...