Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच ...
Sadhvi Ritambhara Statement: अनिरुद्धाचार्य आणि प्रेमानंद जी महाराज यांच्या विधानाने वाद सुरू असतानाच आता साध्वी ऋतंभरा यांनी तरुणी, महिलांबद्दल केलेलं विधान चर्चेत आलं आहे. ...