हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणाऱ्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. ...
Madhya Pradesh Crime News: घरातील बंद फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह सापडण्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. मध्य प्रदेशमधील देवास येथे फ्रिजमध्ये महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
Mahakumbh 2025: एवढे छोटे बाळ, त्याची दिनचर्या लाडावलेली असेल असे तुम्हाला वाटत असेल. परंतू तसे नाही. तो साधुसंतांसारखे वागतो म्हणूनच त्याला संत पद देण्यात आले आहे. एवढा लहान संत... ...