विशेष गृहातील सेवक दर तीन वर्षांनी बदलावे, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ...
राऊत म्हणाले, आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. ...
वेग मर्यादा हटविणे आणि सीसीआरएसकडून मिळालेले सुरक्षा प्रमाणपत्र यामुळे मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल. मुंबई इन मिनिट्स हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली. ...