सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करीत निधीची उशिरा तरतूद केली. याला दीड महिना पूर्ण झाला असला, तरी एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकारने बोनसचा एक रुपयादेखील जमा केला नाही. ...
पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, "आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही आधी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. ...
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ९२३० धावा केल्या आहेत. तर जाणून घेऊयात त्याच्या अशा १० खास विक्रमांसंदर्भात, जे जग कधीही विसरू शकणार नाही. ...