लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

करण जोहरचं 'धर्मा प्रॉडक्शन' यशाच्या शिखरावर! अक्षय कुमारचा 'केसरी २' ठरला सर्वोत्तम चित्रपट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरचं 'धर्मा प्रॉडक्शन' यशाच्या शिखरावर! अक्षय कुमारचा 'केसरी २' ठरला सर्वोत्तम चित्रपट

अक्षय कुमार, आर. माधवनची भूमिका असलेला केसरी २ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत असून प्रेक्षक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचं कौतुक करत आहेत (kesari 2) ...

बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

बीसीसीआयने केंद्रीय करारातून शार्दुल ठाकूरचे नाव वगळल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   

Accident News: पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस उप निरीक्षकाने दुचाकीस्वाराला रोखण्यासाठी त्याच्या दुचाकीवर काठी मारली. मात्र त्यामुळे दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेली महिला तोल जाऊन खाली पडली. तसेच त्याचवेळी तिथून जात असलेल्या डंपरखाली सापडून या महिलेचा म ...

Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!

Vastu Tips: दृष्ट काढणे ही अंधश्रद्धा नसून त्यामागे मानसशास्त्र आहे असे म्हणतात, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये त्यासाठी दिलेले उपाय केले जातात. ...

राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत मिठाचा खडा; म्हणाले, "मित्र होते, विषय आता संपला" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत मिठाचा खडा; म्हणाले, "मित्र होते, विषय आता संपला"

राज आणि उद्धव ​​यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे. ...

१५ महिन्यांत ६० जणांनी कवटाळले मृत्यूला शेतकरी आत्महत्या थांबेनात - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१५ महिन्यांत ६० जणांनी कवटाळले मृत्यूला शेतकरी आत्महत्या थांबेनात

Bhandara : शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून गणला जातो. मात्र, परिस्थितीने खचलेल्या बळीराजाची आर्त हाक शासन-प्रशासन ऐकत नसल्याने विविध कारणांनी तो मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात गत १५ महिन्यांत ६० शेतकऱ्यांनी विविध मार्गानी या जीवन संपविले. शेतकरी आत्मह ...

ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्याने लग्नाबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...

"ज्या वयात माणसं रिटायरमेंट घेतात...", वडील आनंद शिंदेंसाठी उत्कर्षने लिहिली सुंदर पोस्ट; कारण आहे खास - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या वयात माणसं रिटायरमेंट घेतात...", वडील आनंद शिंदेंसाठी उत्कर्षने लिहिली सुंदर पोस्ट; कारण आहे खास

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक म्हणून आनंद शिंदे (Anand Shinde) यांना ओळखलं जातं. ...