परळ- एलफिन्स्टन या स्थानकांना जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्यावर मुंबईतील वाहतूक, कोंडी व चालणा-यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील पदपथांवर चालणा-या व्यक्तींना प्राधान्य मिळण्याची गरज आहे, असो मत तज्ज्ञांनी नेहमीच व्यक् ...
गेल्या आठवडाभरात अलिबाग किना-यावर मोठ्या संख्येने मेलेले किंवा अर्धमेले स्टींग रे मासे वाहून येत आहेत. मुंबईतही गिरगाव किना-याजवळ असे मासे येत असल्याचे दिसून आले आहे. अलिबागच्या मासेमारांनी हात पेरा जाळे वापरुन त्यांची पकडही केली आहे. ...
देखभाल नसल्यामुळे इमारती पडणे, रुळ ओलांडताना होणारे अपघात किंवा परवाच झालेल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीसारख्या घटना याच ताणातून निर्माण झालेल्या आहेत. शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी लोकमतशी यावर सविस्तर मते व्यक्त केली. ...
एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...
केंद्रातील भाजपाप्रणित सरकारवर भाजपामधीलच वरिष्ठ नेत्याने टीका केली तर विरोधी पक्षात बसणार्या काँग्रेससाठी नक्कीच ते सुखावणारे आहे. २०१४ पासून सतत पराभवाचे धक्के सहन करणा-या काँग्रेसला असे सुखद धक्केे भाजपाचे ज्येष्ठ नेतेे शांता कुमार आणि अरुण शौरी य ...
रोहिंग्या समुदायाला जगातील सर्वात जास्त छळ झालेला समुदाय, असे संयुक्त राष्ट्रांनी संबोधून आता बरीच वर्षे झाली. रोहिंग्यांचा म्यानमारमध्ये छळ होतोय आणि त्याला घाबरुन ते गेली अनेक दशके स्थलांतर करत आहेत, हे सुद्धा संपूर्ण जगाला माहिती आहे. ...
शेकडो वर्षे पूर्वी अलिबागजवळ नौगावास लागलेल्या बोटीतून ज्यू भारतात आले, त्यांची एक शाखा कोचीनला पोहोचली ते कोचीनी किंवा सिरियन ज्यू म्हणून ओळखले जाऊ लागले. ...