लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामाचा पॅकेज दोनमध्ये समावेश आहे. ...

८५० कोटींच्या ‘दलाली’त कुणाचे हात झाले ओले? - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :८५० कोटींच्या ‘दलाली’त कुणाचे हात झाले ओले?

- नारायण जाधव,  उप-वृत्तसंपादक वी मुंबईसारख्या सुनियोजित शहरासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूरच्या विकासात सिडकोची अनन्यसाधारण भूमिका आहे. नव्हे, या ... ...

रहेजा युनिव्हर्सलला एमपीसीबीचा झटका; टाउनशिपचे बांधकाम थांबणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रहेजा युनिव्हर्सलला एमपीसीबीचा झटका; टाउनशिपचे बांधकाम थांबणार

पर्यावरण दाखल्यासह ताळेबंद सादर करण्याची तंबी. ...

बुलेट ट्रेनसाठी मुंबई, पालघरमधील 2,368 झाडांची होणार कत्तल; राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई, पालघरमधील 2,368 झाडांची होणार कत्तल; राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी 

पुणे- मुंबईतील प्रकल्पातही ८ हजारांवर झाडे बाधित ...

कार्यादेश देऊन वर्ष उलटले तरी तुर्भे स्टोअर उड्डाणपूल कागदावरच; कंत्राटाची मुदत संपण्यास अवघे तीन महिने - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्यादेश देऊन वर्ष उलटले तरी तुर्भे स्टोअर उड्डाणपूल कागदावरच; कंत्राटाची मुदत संपण्यास अवघे तीन महिने

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोर अपघातांचे प्रमाण वाढले होते. ...

बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनसाठी मुंबई-पालघरच्या २३६८ झाडांची होणार कत्तल, राज्य वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी

Navi Mumbai: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे-भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. ...

राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार

राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

राज्यातील ३८६ संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील ३८६ संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार

नवी मुंबईतील ऐतिहासिक बेलापूर किल्ल्यासह संरक्षित केलेल्या राज्यातील ३८६ स्मारकांचे संवर्धन आता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सोपे होणार आहे. ...