डाेक्यात पर्यावरण संवर्धनाचा विचार... मनात वृक्ष संवर्धनाची तळमळ... अशा निसर्गप्रेमी युवकाने चक्क जंगलात वेळ, काळ न पाहता भटकंती करत चक्क ७४ प्रकारच्या १ लाख बिया गाेळा केल्या. ...
Washim: मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे १४ जानेवारी रोजी एका विशिष्ट समाजाला उद्देशून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केल्याने जमावाने चिडून जाऊन बस स्थानक परिसरात प्रचंड तोड फोड करून गावातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला. ...
या देशात सर्वप्रथम आदिवासीचेच वास्तव्य होते. तेच या देशाचे खरे मालक असून, त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ...
राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे वाशिम जिल्हा सीमेवर आगमन होतात अमरावती येथील रामराज्य ढोल ताशा ध्वज पथकाच्या सदस्यांनी चाळीस ढोलांच्या निनादाने वातावरणात उत्साह निर्माण केला. ...