देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी सर्वप्रथम शरद पवार यांनी केली. त्यांनी नेहमी लढ्याला पाठिंबा दिला. देशाचे राजकारण ताब्यात घेण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. ...
Rohit Pawar: भाजपामुळेच महाराष्ट्रातील वेदांतासह अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. प्रकल्प पळविल्यामुळे राज्यातील तरूणांवर बेरोजगारीचे संकट आले असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे ...