राज्यात दरवर्षीच साखर हंगाम सुरू झाला की ऊस दराचा संघर्ष सुरू होतो. सांगली, सातारा, कोल्हापुरात याची ठिणगी पडली की हा वणवा पेटत पेटत अहमदनगरपर्यंत येऊन ठेपतोच. ...
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज गेल्यावर्षी २०१७-१८ मध्ये सर्व्हर व आॅनलाइनच्या गोंधळात अडकले. त्यामुळे गेल्यावर्षीचे हे रखडलेले अर्ज यंदा आॅफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
धर्मादाय रूग्णालयांमध्ये गरीब रूग्णांना मोफत औषधोपचार मिळावेत, यासाठी राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चार रूग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. ...