Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. दरम्यान, आज सकाळी जुहू इस्कॉन टेम्पलचे सर्वेश कुमार यांना एक फोन कॉल आला. ...
गेल्यावर्षी लाचखोरीप्रकरणी राज्यात ७४९ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये सापळा कारवाईत १ हजार ३४ आरोपी अडकले. लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचखोरावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. ...