आर्यन याला काॅर्डिलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणात अटक करून खळबळ उडवून देणारे एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. ...
केरळमधून 30 हजार महिला बेपत्ता झाल्याचे बोलले जात असताना महाराष्ट्रातील तरुणींच्या मिसिंग मिस्ट्रीचा चिंताजनक प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सन 2020 पासून हरविलेल्या व्यक्तींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. राज्यातून दिवसाला 70 हून अधिक ...