संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. ...
राज्यातील आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे वसूल करणार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला. ...