दाभा भागातील वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा खंडित होणार आहे. ...
अधिवेशनाचे वाजले सूप ...
याच कारणावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभात्याग करीत आंदोलन केले. ...
सरकार नागपुरात मुक्कामी येऊनही विदर्भाचे प्रश्न सोडवू शकले नाही, अशी टीका ठाकूर यांनी केली. ...
या अधिवेशनात कुठल्याही विभागाने जनतेला न्याय दिला नाही. मराठ्यांच्या संदर्भात फेब्रुवारीपर्यंत सत्ताधाऱ्यांनी वेळ वाढवून घेत वेळ मारून नेली असा आरोप रोहित पवार यांनी केला. ...
विधानभवन परिसरात पत्रकारांनी आदित्य ठाकरेंच्या १४ दिवसांच्या परफॉर्मंसवर प्रश्न विचारला असता राणे यांनी खोचक टिका केली ...
विरोधकांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला तर त्यांना विधानभवन आणि परिषदेत आपले म्हणणे देखील मांडू दिले जात नाही असा आरोप त्यांनी केला. ...
संघ आणि भाजपावर निशाणा ...