विविध योजनेंतर्गत १७ कोटी ८५ लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. गावातील नागरिकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी, अस ...
शहर व ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तशा काही तक्रारी आल्यात. त्या तक्रारींचा सेक्सटॉर्शन होण्यापूर्वीच निपटारा झाल्याने तशा तक्रारीत गुन्हे नोेंदविले गेले नाहीत. अलीकडेच शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या भीतीपोटी एका तरु ...
जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती बाधित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ११३८ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ०१.७३ इतका आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १७ हजार ६०० जणांची आरटीपीसीआर चाचणी, तर ४ लाख ११ हजार ४९५ व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली ...
नागभीड नगर परिषद ही क वर्गातील नगर परिषद आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी या नगर परिषदेची स्थापना झाली. नगर परिषदेसाठी आवश्यक असलेल्या लोकसंख्येचा मेळ जमविण्यासाठी आजूबाजूच्या नऊ ग्रामपंचायती या नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या. सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसो ...
जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेले मूल, सावली तालुक्यातील प्रत्येकी एक आणि राजुरा तालुक्यातील तीन अशा एकूण पाच शिक्षकांनी नुकताच विदेश दौरा केला आहे. या दौऱ्यासाठी त्यांचे खासगी काम असण्याची शक्यता आहे. मात्र आपला देश सोडून जाताना ज्या विभागात आप ...
ही विद्युत वाहिनी कृषीपंपासाठी वेगळी केली जात असून कृषीपंपासाठी फक्त आठ तास वीज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांची उन्हाळी फसल होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता सार्व ...
वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या पायांना भेगा पडून जखमा हाेण्याची शक्यता असते. अशा प्रकारची स्थिती उद्भवू नये यासाठी दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ४४ औषधी जडीबुटींचे मिश्रण तयार करून चोपिंग शेक दिला जातो. यामुळे हत्तींच्या नखापासून वरच्या भागापर्यं ...
काम नाही तर दाम नाही, हे एसटी महामंडळाचे धोरण आहे. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत कमी आणि अनियमित पगारामुळे वाईट दिवस काढावे लागले. लढा जिंकल्यास चांगले दिवस येतील, अशी आशा व विश्वास त्यांना आहे; परंतु दुसरीकडे या कर्मचाऱ् ...