पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तसेच गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याने सध्या की ...
जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे ...
मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष पांढरकवडा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक ... ...
घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहान वयातच मुलांना कामाला पाठविले जाते. मुलांना कामाला पाठवल्याने त्यांच्या ... ...