१ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात ९०५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ७२८.६ मिमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यापासून पावसाचा जाेर वाढताे. मात्र, मध्यंतरी अनेक दिवस पावसाने हुलकावणी दिली हाेती. यामुळे अनेक शेतकऱ्यांची धाना ...
घटनेच्या दिवशी तो कामावर गेला नाही. आई व पत्नी मजुरीवर कामाला गेले होते. दोन्ही मुले शाळेत गेली होती. घटनेपूर्वी त्याने पत्नीसोबत बोलून घरी केव्हा येणार अशीही विचारणा केली. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्यांनी घरातील धाब्याच्या मयालीला गळफास लावून ...
गोंदिया ते आमगाव हे अंतर २५ कि.मी.चे आहे. परंतु आमगावपासून किंडगीपार नाल्यापर्यंत दोन कि.मी.चा सिमेंटचा पक्का रस्ता तयार आहे. परंतु किंडगीपार नाल्यापासून किंडगीपार रेल्वे चौकी या अर्धा कि.मी.च्या रस्त्यात तब्बल १५० खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांन ...
जबरी चोरीतील ५० टक्के मुद्देमाल मिळाला आहे. तर चोरीच्या गुन्ह्यातील ५६ टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बरेचदा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना चोर तत्काळ सापडून जातो, मात्र त्यातील मुद्देमाल मिळत नाही. चोर-पोलिसांचा हा खेळ सातत्याने सुरू असतो. जोप ...
जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसा ...
पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तसेच गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याने सध्या की ...
जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे ...