आझाद मैदानावर गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना युरी म्हणाले की,‘ अजूनही स्वातंत्र्यसैनिकांच्या काही मुलांना नोकय्रा मिळालेल्या नाहीत. त्यांना सरकारने न्याय द्यायला हवा.’ ...
येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. ...