नवी मुंबई विमानतळ ते मुंबई ठाण्यातील आपले इच्छीत स्थळ गाठताना वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ, टोल आणि इंधनावरील खर्च यामुळे हा प्रवास जिकिरीचा ठरणार आहे. यात ‘जेएनपीए’तील अवजड वाहतुकीची भर पडणार आहे. ...
वाहतुकीचे नियोजन हा मोठा मुद्दा मानला जात होता. अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस, सिडको, इतर यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था केली होती. दिशादर्शक फलक, स्वतंत्र लेन व मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी टळली. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होताच अदानी एअरपोर्ट्स कंपनीने विमानतळाच्या ‘सिटी-साइड डेव्हलपमेंट’अंतर्गत ५० एकर क्षेत्रात पाच तारांकित हॉटेल्सची घोषणा केली आहे. ...
सरकारने तीस दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एक दिवसही थांबणार नाही. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. ...
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विमानतळामुळे नवी मुंबईचे जागतिक नकाशावर स्थान अधिक बळकट होणार आहे. मुंबईत वाढती लोकसंख्या आणि कमी जागा लक्षात घेता गुंतवणूकदारांची पावले नवी मुंबईकडे वळतील. ...