एकीेकडे विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलीस सरसावलेले असतांनाच मुंब्रा येथील आणखी एका अधिका-यासह तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सातवर पोहचली आहे. ...
विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी अनेक ठिकाणी पोलीस स्वत:ही जेवणाची पाकिटे आणि गरजवंतांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप करीत आहेत. दिवा येथील दूरदर्शन मालिकांमध्ये दुय्यम भूमीका करणा-या एका दाम्पत्याला थेट पोलीस ...
दारुची निर्मिती करणाऱ्या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना गेल्या १५ दिवसांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमालही ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदीसह मनाई आदेशही पोलिसांनी लागू केले आहेत. तरीही ठाणे शहरात काही नागरिक सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मॉर्निंग वॉक किंवा प्राणी फिरविण्याच्या निमित्ताने बाहेर पडू नये, अन्यथा कलम १८८ नुसार ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आधी विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. यापुढे तोंडाला मास्क नसणा-यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळामध्ये १८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान मनाई आदेशाचा भंग करणारे, बनावटीकरण आणि अफवा पसरविणा-या २३६ जणांविरुद्ध कारवाई झाली. संचारबंदीचे आदेश मोडणा-या ५६ जणांविर ...
मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. त्यानंतर कोरोनाच ...
गेल्या आठवडाभरामध्येसंचारबंदीचे उल्लंघन करण-या १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणा-या १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ...