वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. ...
सोसायट्यांचे बळकटीकरण व्हावे आणि कारभारात आणखीन पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्राथमिक सेवा सहकारी संस्था संगणकीकरण करण्यात येत आहे. ...