सिनेमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते जी तुम्हाला आमीर खानच्या लगानची आठवण करुन देते. मग वाराणसीच्या मणी घाटावर जन्म होतो तो मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई). ...
रॅप ही संस्कृती आपल्याकडे अमेरिकेतून आली आहे. भारतात हाताच्या बोटावर मोजावे इतकेच रॅपर आहेत.त्यामुळे गल्ली बॉय हा जोयाचा सिनेमा नेमका काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना सुरुवाती पासूनच लागली होती ...