ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांत नापास होणारा तरुण केवळ जिद्द, प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या भरवशावर चक्क आयपीएस होतो. त्याचा गुणवंत सेवा पदकाने सन्मान केला जातो. विश्वास बसत नाही? ‘लोकमत’ने ८ जुलै २०१९ च्या अंकात प्रसिद्ध केलेली बातमी एव्हाना एखाद्या ...
Amravati News तव्यावर बसून भक्तांना आशीर्वादपर शिव्यांची लाखोळी वाहणाऱ्या तंदुरी बाबाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या बाबाची चौकशी करण्यासाठी पोलीस गेले असता तो बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. ...
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला. ...