आ. सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारे कांदळवन बाबत मुद्दे उपस्थित केले होते. ...
वाहनांची वर्दळ त्यातच बेशिस्त हातगाड्या व बाकडे तसेच बेशिस्त पार्किंग आदी मुळे या ठिकाणी कोंडी होऊन लोकांना त्रास होतो . ...
परीक्षेसाठी ३ हजार २६९ महिला उमेदवार असल्याने त्यांची आदल्या दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने राहण्याची मोफत व्यवस्था केली आहे. ...
अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ...
आशा स्वयंवसेविका तळागाळात जाऊन सेवा देत असल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. ...
यंदा मात्र देव दर्शना आधीच पोलिसांनी त्याला कोठडीचे दर्शन घडवले. ...
काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . ...
मीरा भाईंदर महापालिके शहरात स्वच्छोत्सव जागृती रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते. ...