Court: ‘उशिरा मिळालेला न्याय हा एकप्रकारे अन्याय’ असे म्हटले जाते. राज्यातील जिल्हा न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता असा अन्याय लाखो लोकांवर होतो. जिल्हा न्यायालयांमध्ये तब्बल ५० लाख ७३ हजार ७२६ खटले प्रलंबित असल्याचे माहिती अधिकारातून समो ...
मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. ...
२० सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार जल स्वराज्य योजना भाग २ अंतर्गत ५८ गावांची निवड करण्यात आली. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन निवड झालेल्या या गावांमध्ये पाणी साठवण टाक्या देण्याचा निर्णय झाला होता. ...