महामार्गाचा सोलापूर ते चंदगड नवा आराखडा तयार करणार, २०२६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात; समृद्धीचा गोंदियापर्यंत विस्तारः मुंबई-हैदराबाद नवा जनकल्याण महामार्ग, मुंबई-लातूर अंतर ४ तासांवर ...
केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कमचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदांमुळे या धोरणाच्या अंमलबजाणीत अडचणी येत असल्याचे चित्र आहे. ...
या वाढीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे. मात्र, या वाढीव मतदारांबाबत विरोधकांनी अद्याप तरी कोणताही आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला नाही. ...