केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कमचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदांमुळे या धोरणाच्या अंमलबजाणीत अडचणी येत असल्याचे चित्र आहे. ...
या वाढीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे. मात्र, या वाढीव मतदारांबाबत विरोधकांनी अद्याप तरी कोणताही आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला नाही. ...
मुंबई आणि नवी मुंबईला जलद आणि पर्यावरण पूरक मार्गाने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा वॉटर टॅक्सी प्रकल्पाची आखणी राज्य सरकारने केली आहे. मेट्रो आणि रस्ते मार्गाने मुंबई आणि लगतच्या शहरांना जोडण्याची कामे वेगाने सुरू असतानाच वाहतूककोंडीतून सुटका देणार ...