ज्या हाताने मागील कित्येक वर्ष शेतात काबाडकष्ट केले, समाजसेवा केली, पर्यावरणासाठी काम केलं आणि जास्तीत जास्त सेंद्रिय शेतकरी तयार करण्याचा प्रयत्न केला तेच हात शेतकऱ्यांना घडवण्यासाठी आता काम करणार आहेत. बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील बळीराम ...
एकाच वर्षात कृषी क्षेत्रातील तब्बल २७ पेटंट रजिस्टर करून १७ पेटंटला ग्रँड मिळवतो. एवढेच नव्हे, तर त्याच वर्षात ३५ पेक्षा जास्त पुरस्कारही मिळवतो. कृषी क्षेत्रातील सर्वात जास्त पेटंट रजिस्टर करून ग्रँड मिळवण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या शिवम मद्रेवार या ...
एकूण मंजूर २ हजार ३०० कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ ९६ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप २ हजार २१९ कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. राज्य सरकारने वेळेत हप्ता दिला असता तर शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातच विमा भरपाई मिळाली असती. ...
साहेबराव करपे पाटील हे चिलगव्हाण गावचे सरपंच आणि मोठे शेतकरी होते. त्यांच्याकडे १०० एकरपेक्षाही जास्त शेती होती. त्याचवेळी भारतात एकीकडे हरितक्रांतीचे वारे वाहत होते. साहेबराव यांनी आपल्या शेतात विहीर खोदून त्यामध्ये मोटर बसवली. ...