लाईव्ह न्यूज :

default-image

चंद्रकांत शेळके

शासनाने थकवले बोंडअळीचे अनुदान - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शासनाने थकवले बोंडअळीचे अनुदान

बोंडअळीच्या दंशाने आधीच गहाळ झालेल्या शेतकऱ्याला आता सरकारच्या अनास्थेचा फटका बसत आहे. ...

अहमदनगर जिल्हा रॉकेलमुक्तीच्या दिशेने - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा रॉकेलमुक्तीच्या दिशेने

गॅसधारकांचा शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसधारकांची वाढलेली संख्या, रॉकेलसाठी आधारसक्ती व आॅनलाईन रॉकेलविक्रीमुळे थांबलेला रॉकेलचा काळाबाजार या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून रॉकेलची मागणी झपाट्याने घसरली आहे. ...

शिक्षक दिन विशेष : २० रूपये पगाराचा लोकशिक्षक, भापकर गुरूजी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षक दिन विशेष : २० रूपये पगाराचा लोकशिक्षक, भापकर गुरूजी

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील राजाराम भापकर गुरूजी यांची ओळख महाराष्ट्राला, देशाला माऊंटनमॅन म्हणून असली तरी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक काम आणखी व्यापक आहे. ...

आंदोलनातही एसटीवर ‘विठ्ठलकृपा’ - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंदोलनातही एसटीवर ‘विठ्ठलकृपा’

राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. ...

‘वॉटर कप’साठी अहमदनगर जिल्ह्यातील १७५ गावे सरसावली - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘वॉटर कप’साठी अहमदनगर जिल्ह्यातील १७५ गावे सरसावली

महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या तिस-या वॉटर कप स्पर्धेत नगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच १७५ गावांनी सहभाग नोंदवला असून, या गावांत युद्धपातळीवर जलसंधारण, पाणलोटाच्या कामास प्रारं ...

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर! - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर!

दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला. ...