या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष ३ हजार २८८ जणांना तर अप्रत्यक्ष तेवढ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल. ...
मंत्री शिरसाट यांनी जलील यांच्याविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. ...
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे. ...
गतवर्षीच्या तुलनेत विभागाचा २.३७ टक्केंनी निकाल घसरला ...
ही कारवाई छत्रपती संभाजीनगरजवळील गांधेली येथील तलाठी सज्जा येथे करण्यात आली. ...
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीशिवाय असा निधी वळवता येत नाही : अंबादास दानवे ...
सामाजिक न्याय खात्याची आवश्यकताच नसेल तर खाते बंद करा आणि सगळाच निधी वळवा: संजय शिरसाट ...
औषध निर्मितीपासून ते मेटल व स्टील कंपन्यांपर्यंत विविध ठिकाणी महिला कामगारांची संख्या वाढली असली तरी त्यांनाही किमान वेतन मिळत नसल्याचे दिसून येते. ...