मुंबई : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करणा-या मुलांना बॉण्ड पूर्ण न केल्यास पीजीच्या परीक्षेला बसता येणार नाही, अशी सक्ती करणारा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागानेच मागे घेतला ...
मुंबई : विधान परिषदेच्या जागेसाठी होणा-या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि काँग्रेसची जागा काँग्रेसला सोडून द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ...
मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. ...
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची मा ...
नागपूर येथे होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
मुंबई : राज्यात मोतीबिंदू झालेले पाच ते सहा लाख रुग्ण असून, त्यांच्या डोळ्यांवर आॅपरेशन करण्यासाठी आता ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ योजना राबविण्यात येणार आहे. ...