देशात तयार होणाऱ्या खाद्यतेलामुळे हृदयरोग, किडनीचे आजार होतात, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी पसरल्यामुळे आपल्या तेलाची मागणीच कमी झाली. रिफाइन्ड तेल चांगले असते ...
मेगा भरतीस मोर्चे काढणाऱ्यांनी विरोध केल्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील तरुणांची मोठी नाराजी येण्याच्या भीतीने काँग्रेसची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. ...
नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले, हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा. जर त्यांना ते काहीच देऊ शकले नसतील तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? हे ही त्यांनीच सांगावे. ...