२६ नोव्हेंबर २००८ रोजी अजमल कसाब याच्यासह दहा अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह १७५ लोकांचा मृत्यू झाला. तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडले. ...
महाविकास आघाडीच्या नेत्यांना बहुतेक कावीळ झाली असावी. त्यांना सगळंच चुकीचं दिसतं. जे लोक चुकीचं वागतील, भ्रष्टाचार करतील, त्यांच्यामागे तर सीबीआय लागणारच... ...
Maharashtra's politics: सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी राजकारण करावेच लागते. मात्र पातळी घसरू लागली, तर येणाऱ्या पिढ्या त्याच पद्धतीचे राजकारण करू लागतील. उत्तर प्रदेश, बिहार याची उत्तम उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात सुडाच्या राजकारणाची बीजे ...
तुम्ही कधी नव्हे ते इंग्रजीत एक ट्रिलियन डॉलर असं थाटात सांगितलं. त्या ऐवजी शुद्ध मराठीत किती लाख रुपये असं सांगितलं असतं तर आमचा वेळ तरी वाचला असता. ...
भाजपला हवी स्वबळावर सत्ता; राज्यात केजरीवाल, ममता कोण होणार? दहा तारखेनंतर काय होते हे पाहाच, असे भाजपचे राज्यातील नेते सतत बोलत होते. त्या बोलण्याचे अर्थ आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळत असतील. ...
Maharashtra Adhiveshan: सध्या विधिमंडळात जे काही चालू आहे ते पाहता आमच्यासारख्या बाहेरून काम करणाऱ्यांना तिथे जे काही चालू आहे तेच बरोबर आहे, असे वाटते. पण ते बरोबर आहे की नाही हे आमच्यासारख्या सामान्य माणसांना कसे कळणार? ...