Maharashtra Politics: राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... क ...
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई साहेब नमस्कार, आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळालं. अभिनंदन..! पण विरोधी पक्षनेतेपद देखील आपल्याच पक्षाला मिळालंय... एकाच ... ...
सगळा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. घराघरात तिरंगा लावला जात आहे. ज्यांना घर नाही ते हातात तिरंगा घेऊन फिरत आहेत. देश एकदम जोरात आहे. ...