मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून काहींना आक्षेप आहे, परंतु मागील अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदी असताना जे फक्त दोन-तीन वेळा तेथून जवळच असलेल्या मंत्रालयात गेले, अशांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये ...
एप्रिल ते जून महिन्यात सुट्ट्यांचा कालावधी असल्याने देशभरातील लाखो पर्यटकांनी या काळात आपल्या सहली नियोजित करत पर्यटन कंपन्यांकडे बुकिंग केले होते. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने पर्यटन स्थळे बंद झाली. त्यामुळे पर्यटकांचे पैसे टुरिस्ट कंपन्याकडे अडक ...
अहमदनगर : सायबर गुन्हेगारांकडून फेसबुक अकाउंट हॅक करून मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली झाली आहे. येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक हॅकिंगच्या दिवसाला एक दोन तक्रारी दाखल होत आहेत ...
अहमदनगर : देशात २० जुलैपासून नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला आहे. या कायद्यात नवीन तरतुदी काय आहेत, आता ग्राहकाला तातडीने न्याय मिळेल का? या संदर्भात ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. ...
बिनधास्त सर्वत्र बागडणारी मुले गेल्या तीन महिन्यांपासून घरातच आहेत. अशा परिस्थितीत मुलांची घुसमट होऊ नये, ते कुठल्याही वाईट सवयीचे बळी ठरू नयेत, यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा़. त्यांच्याशी मनमोकळा सुसंवाद साधावा़. मुलांना व्यक्त होऊ द्यावे, त्या ...
कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे. प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपच ...