पहिल्या कसोटीत भारताकडून सर्वात जास्त धावा करणाऱ्या विराट कोहलीने २०१४ च्या दौऱ्यातील अपयश विसरत या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने ३१८ चेंडूचा सामना करताना २०० धावा केल्या. २०१४ च्या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत कोहलीला फक्त ३७ चेंडूचा सामना करता आल ...
राजकारणातील इम्रान खान आतापर्यंतचा प्रवासही क्रिकेट कारकिर्दीसारखा संघर्षमय राहिला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही मोठे वादळ उठले. त्यावर मात करत त्यांनी पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठे व्यक्ती ब ...