शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 24, 2023 16:09 IST

२६२०० शेतकऱ्यांचे पीक बधित

अमरावती : एक आठवड्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा पश्चिम विदर्भातील ९१२ गावांना फटका बसला आहे.. या आपत्तीमुळे २६,२०० शेतकऱ्यांच्या २०,३७६ हेक्टर शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. शुक्रवारपर्यंत १६,७३७ क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रियेत आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १०,२७९ शेतकऱ्यांच्या ६५३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,७१७ हेक्टरमध्येच पंचनामे पूर्ण झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात ४,३१५ शेतकऱ्यांच्या ३,४०८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. सद्यस्थितीत २,६८० हेक्टरमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात ३,७२१ शेतकऱ्यांच्या ३,४७६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. शुक्रवारपर्यंत २,६५४ हेक्टरमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात २,३७१ शेतकऱ्यांच्या २,२५२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. त्यातुलनेत सद्यस्थितीत १,९८६ हेक्टरमधील पंचनामे पूर्ण झाले आहेत. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये ५,५१४ शेतकऱ्यांच्या ४,७०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसweatherहवामानenvironmentपर्यावरणFarmerशेतकरीHailstormगारपीट