शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अवकाळीसह गारपीट; ९१२ गावांतील २१ हजार हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 24, 2023 16:09 IST

२६२०० शेतकऱ्यांचे पीक बधित

अमरावती : एक आठवड्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा पश्चिम विदर्भातील ९१२ गावांना फटका बसला आहे.. या आपत्तीमुळे २६,२०० शेतकऱ्यांच्या २०,३७६ हेक्टर शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. शुक्रवारपर्यंत १६,७३७ क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रियेत आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १०,२७९ शेतकऱ्यांच्या ६५३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,७१७ हेक्टरमध्येच पंचनामे पूर्ण झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात ४,३१५ शेतकऱ्यांच्या ३,४०८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. सद्यस्थितीत २,६८० हेक्टरमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात ३,७२१ शेतकऱ्यांच्या ३,४७६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. शुक्रवारपर्यंत २,६५४ हेक्टरमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात २,३७१ शेतकऱ्यांच्या २,२५२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. त्यातुलनेत सद्यस्थितीत १,९८६ हेक्टरमधील पंचनामे पूर्ण झाले आहेत. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये ५,५१४ शेतकऱ्यांच्या ४,७०० हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या जिल्ह्यात संपूर्ण बाधित क्षेत्राचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसweatherहवामानenvironmentपर्यावरणFarmerशेतकरीHailstormगारपीट