शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे", भाजप आमदार नितेश राणेंचे टीकास्त्र

By गणेश वासनिक | Updated: October 13, 2022 17:16 IST

हिंदूंना कुठल्याही पद्धतीचे आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका; 'मविआ'चं सरकार गेलयं - नितेश राणे

अमरावती :उद्धव ठाकरे हा संपलेला माणूस आहे. राजकीय, सामाजिकदृष्ट्या शून्य झाला आहे. शिवसेनेचे काय झाले? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल न बाेललेले बरे असा हल्लाबाेल करीत भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली.

आमदार नितेश राणे हे गुरुवारी अमरावती येथे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे काय करतात, त्याच्या मागे चिंतन आहे. खरे तर उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे त्याच्यावर जास्त कशाला बोलायचं आज चांगला दिवस आहे, कशाला तोंड उगाच कडू करता, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली. 

राज्यात हिंदुत्ववादी सरकार 

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि धुळ्यात ईदच्या जुलूस मध्ये आक्षेपार्ह नारे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विषयी भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अशी नाटक आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असेल तर शांततेत साजरे करा, हिंदूंना कुठल्याही पद्धतीचे आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नाही, नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाही, अस्लम शेख मंत्री नाही आणि त्यातही प्रामुख्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. त्यामुळे जे सगळे असे नाटके करत असतील त्यांना पोलीस शोधून काढतील आणि परत त्यांच्या तोंडातून अशा घोषणा निघणार नाही व परत यांची जीभ अशी वळवणार नाही, याची काळजी आमचे सरकार घेईल, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmravatiअमरावतीBJPभाजपा