शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजनाला लग्न समारंभातून अन्न मिळावं, बच्चू कडूंची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 18:10 IST

जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी

अमरावती - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेला आजपासून सुरुवात करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, अमरावती जिल्ह्यातील बाजार समिती परिसरात या शिवभोजनालयाचे उद्घाटन करताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. तर, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन केले. 

अजित पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत तर बच्चू कडू यांनी अमरावती येथे या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भावनिक साद घातली. शिवभोजनाचा आनंद आहे, पण आपण जेवण कोणाला देतोय याचं दु:ख आहे. कारण, 10 रुपयांत जेवण जेवण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांवर, लोकांवर का येते हा चिंतेचा विषय आहे, असे कडू यांनी म्हटले. तसेच, आपण सर्वांनी शिवभोजनासाठी साथ आणि मदत केली पाहिजे. शिवभोजनाची व्याप्ती वाढविण्यासाठी आपलेही सहाकार्य गरजेचं आहे. एखाद्या लग्नसमारंभाच्या ठिकाणी जेवणाच्या पंगती बसतात. मग, याच मंगलकार्यालयातून शिवभोजनासाठी काही अन्न लाभलं तर नक्कीच हे स्वागतार्ह पाऊल असेल, असेही ते म्हणाले.   

जिथं जिथं अन्नदान आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, तेथून शिवभोजन थाळीसाठी अन्न यायला हवं. आपला सहभाग लाभल्यास या योजनेची व्याप्ती नक्कीच वाढेल. माझ्या आईनं आमच्या घराशेजारी असलेल्या मानसिक रुग्णाला 25 वर्षे दोन वेळचं जेवण दिलं. भूक भागविण्यासाठी माती खाणारा तो रुग्ण जेवण करायला लागला. आम्ही प्रहारच्या माध्यमातून 700 लोकांना जेवणाचा दररोज डब्बा पुरवतो. कारण, परिस्थिती भीषण असून भूकेल्यांची संख्या जास्त आहे. नातं हे जाती-धर्मातून नव्हे तर सेवेतून निर्माण करता आलं पाहिजे, असे म्हणत बच्चू कडू यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूshiv bhojnalayaशिवभोजनालयministerमंत्रीmarriageलग्नfoodअन्नAmravatiअमरावती