शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

अमरावती विभागात उद्दिष्टाच्या २७७ पटीने तूती लागवडीची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:25 PM

यंदाच्या खरीप हंगामाकरिता रेशीम संचालनालयाने अमरावती विभागात तुती लागवडीचे ९५० एकरांचे उद्दिष्ट दिले होते. आतापर्यंत तब्बल २५०० शेतकऱ्यांनी लागवडीकरिता नोंदणी केली आहे.

ठळक मुद्देरेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कलगतवर्षी ३७५ मेट्रिक टन कोशनिर्मिती

श्यामकांत सहस्त्रभोजनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाकरिता रेशीम संचालनालयाने अमरावती विभागात तुती लागवडीचे ९५० एकरांचे उद्दिष्ट दिले होते. आतापर्यंत तब्बल २५०० शेतकऱ्यांनी लागवडीकरिता नोंदणी केली आहे. रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, गतवर्षी ३७५ मेट्रिक टन कोशनिर्मिती अमरावती विभागातून झाली होती.रेशीम उद्योग कमी भांडवलामध्ये भरपूर नफ्याचा उद्योग आहे. सन २०१३ मध्ये अमरावती विभागात ३१० शेतकऱ्यांनी ४३१ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली होती. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून १ लाख ३५ हजार अंडीपुंज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. त्यावर्षी ७१ मेट्रिक टन कोशनिर्मिती झाली होती. गतवर्षी २०१८-१९ मध्ये २७८९ शेतकऱ्यांनी ३१९३ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. जिल्हा रेशीम कार्यालयाकडून ५ लाख ७४ हजार अंडीपुंज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. त्याच्या माध्यमातून सुमारे ३७५ मेट्रिक टन कोशनिर्मिती झाली. हैदराबाद, बंगळुरू येथील बाजारपेठेत त्याची विक्री झाली आहे.अकोला-बडनेरा रोडवरील प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून रेशीम उत्पादन व तुती लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यामुळे यंदा उद्दिष्टापेक्षा मागणीत २७७ पटींनी वाढ नोंदविण्यात आली. तथापि, यंदाचे पाऊसमान पाहूनच लागवड करण्याचा निर्णय शेतकरी घेतील. यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांनी लागवड व उत्पादनाचा उच्चांक गाठला आहे.- महेंद्र ढवळे, सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय

टॅग्स :agricultureशेती