कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात श ...
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, मी महाविद्यालयात असताना कृषी आणि शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेबांनी केलेले कार्य ऐकले होते. आज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात आल्यानंतर अनुभवले. पंतप्रधान नेहरूंच्या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करीत होता. देशात नव्या उद्योगक्र ...
अमरावती येथील नियोजित कार्यक्रमाला जाताना बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुकुंजात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. ...
प्रिया टाऊनशिप भागात मॉर्निंग वाॅक करणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मंगळसूत्र हिसकाविण्यात आले. तर, आशियाड कॉलनीतदेखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. ...
रविवारी शहरातील ५९ केंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. पैकी नारायणदास लढ्ढा हायस्कूल या परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराबाबत एका सहायक परीक्षकासह एका परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
विदर्भात वनक्षेत्रानजीक गावांची संख्या ८ हजारांच्यावर आहे, तर अशा गावांना वीज जोडणी ही खांबांवरून वनक्षेत्रातून केली जाते. परिणामी उघड्या विजेच्या जिवंत तारांचा उपयोग वन्यजीवांची हत्या करण्यासाठी केला जातो. ...
धामणगाव शहरातील हिंदू स्मशानभूमीमागील परिसरात असलेल्या इंग्रजाच्या समाधीला लोखंडी कठडे बसविण्यात आले होते. काहीच दिवसांत हे थडगे चोरट्यानी पाळत ठेवून लोखंडी कठडे चोरून नेले. ...
१५ एप्रिल १९९५ रोजी शासनाने आदेश काढून गोवारी जमातीला सवलतीपासून वंचित ठेवले. यादरम्यान २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात ११४ निष्पाप गोवारीचा बळी गेला. ...