ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे आणि भौतिक, रसायनशास्त्र, गणित विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण शहरी भागातील ७० टक्के, तर ग्रामीण भागातील ६५ टक्के गुणांसह विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. ...
विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
तिवसा नगरपंचायतीमध्ये युवा स्वाभिमानने ९ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला ३ जागा, भाजप व अपक्षला प्रत्येकी २ तर, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याला २४ तास होत नाहीत तोच प्रशासनामार्फत पुतळा मध्यरात्री हटविण्यात आला. सोमवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच तालुक्यातील शिवप्रेमी दर्यापुरात दाखल झाले. ...