लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Tribal Forum complaint to the Governor, Chief Minister against Tribal advisory committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ट्रायबल फोरमने आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे. ...

नवनीत राणा यांचे पोलीस आयुक्तांवर शरसंधान; लोकसभा अध्यक्षांना पत्र, कारवाईची मागणी - Marathi News | Navneet Rana allegations against the Commissioner of Police; Letter to Lok Sabha Speaker, Demand for Action | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणा यांचे पोलीस आयुक्तांवर शरसंधान; लोकसभा अध्यक्षांना पत्र, कारवाईची मागणी

पोलीस आयुक्तांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ...

एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय? - Marathi News | What's next for the ST protesters; Will there be a bus in my village? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विलीनीकरणाची शक्यता कमीच, कर्मचाऱ्यांचा लढा राहणार सुरूच

आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार  १२३ बस  विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त  बस बंद आहेत  आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत. एसट ...

लाच घेतल्यानंतरही 18 जणांची खुर्ची सुटेना! - Marathi News | Even after taking bribe, 18 people lost their seats! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नगरविकास विभागाचा निर्णय : टाळाटाळ अशक्य

एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल ...

माहेरच्यां मंडळीला सासरी बोलावल्याचा राग; विवाहितेचा गळा आवळून खून - Marathi News | woman brutally killed by husband and in-laws after torture | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माहेरच्यां मंडळीला सासरी बोलावल्याचा राग; विवाहितेचा गळा आवळून खून

शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय? ग्रामीण प्रवाशांना फटका - Marathi News | st bus strike affect transportation in rural area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय? ग्रामीण प्रवाशांना फटका

मुख्य मार्गावर बस सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. ...

स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयारांची हकालपट्टी; फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली भावना, म्हणाले.. - Marathi News | mla devendra bhuyars facebook post after he Expelled from swabhimani shetkari sangathana by raju shetty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयारांची हकालपट्टी; फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली भावना, म्हणाले..

आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर, भुयार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर आपल्या भावना व्यक्त करत पोस्ट केली असून ही पोस्ट चर्चेत राहिली. ...

40 टक्के एसटी बस रस्त्यावर - Marathi News | 40 percent ST bus on the road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दररोज १२७ गाड्यांच्या ४१४ फेऱ्या, २० लाखांवर उत्पन्न

नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्य ...

मंदिरापेक्षा गावच्या शाळांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा - Marathi News | Rehabilitation of village schools is more important than temples | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडू, तोंगलाबाद येथे पांडुरंग हरी आश्रम सुविधा लोकार्पण

समाजातील दानशूर व्यक्तींनी नवीन मंदिर उभारणी पेक्षा आपल्या गावच्या शाळांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा ठरवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ते तोंगलाब ...