स्थानिक स्वराज्य संस्थेत आदिवासींसाठी पेसा कायदा १९९६ च्या ४ (छ) आणि संविधानातील तरतुदींनुसार आदिवासी सदस्यांच्या जागा राखीव ठेवण्याची मागणी 'ट्रायबल फोरम' या संघटनेने केली आहे. ...
२३ मे रोजी मनपाच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहामध्ये त्यांनी महापालिका शिक्षण विभागाचा आढावा घेतला. मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात १४ इंग्रजी माध्यमच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या अनेक सेमी इंग्लिश शाळा ...
गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. बारा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे जमिनीत पूनर्भरण झाले व भूजलस्तर वाढला. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाई उद्भवली नाही; मात्र मार्चअखेरपासून तापमान ४० अंशावर गेल्यानंतर मात्र मेळघाटात ...
आरोपींनी कोठावार यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यातील एका महिला आरोपीने कोठावार यांचा गळा दाबला, तथा नखाने ओरबाडून त्यांना जखमी केले, तर दुसऱ्या महिलेने थापडांनी मारले. ...
कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तब्बल चार महिन्यांपूर्वी बऱ्याच रेल्वेस्थानकावरून मेमू ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हाच बडनेरा रेल्वेस्थानकावरून बडनेरा ते भुसावळ आठ डब्यांची अनारक्षित मेमू सुरू झाली. ही ट्रेन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रम ...
मेळघाटातील गाविलगड किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ४२ हेक्टर जंगल क्षेत्र जळून खाक झाले. शेकडो वर्षांपासूनची कोट्यवधीची नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली. दगडांवरील मौल्यवान मातीचा थर नष्ट झाला. असे असतानाही गाविलगडावरील आगीत केवळ ४२ बैलबंड्या प ...
जागतिक पातळीवर भारतातील वन्यजिवांच्या तस्करीच्या ट्रेंड वाढला आहे. आता तर चक्क जिवंत लाल तोंडाच्या माकडाची तस्करी होत असल्याने संबंधित यंत्रणांना धक्का बसला आहे. ...
रासायनिक खतांच्या किमतीत वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ झालेली आहे. कीटकनाशक व बियाण्यांचीही दरवाढ झालेली आहे. याशिवाय डिझेलची दरवाढ झाल्याने टॅक्टरद्वारे मशागतीचाही खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांचा माल निघताच बाजारात हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केली जाते. व् ...