जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
तालुक्यातील शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, आसेगावपूर्णा, हिरूळ, सर्फाबाद,तळवेल या गावांमध्ये सर्रास हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. ही झाडे तोडून त्यांची लाकडे ...
सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक आधार देण्यासाठी गट शहर समूह साधन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या केंद्राचे कामकाज जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या ...
बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सट्टाबाजारात उमेदवारांच्या विजयाचे भाग्य उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र झालेल्या मतदानानंतरची स्थिती अतिशय गोंधळाची झाल्याने सट्टा ...
निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा. ...
बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे. ...
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान न करणाऱ्या एका मतदाराला शिवसैनिकांनी बदडून काढले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या ...
नोकरीच्या घटलेल्या संधी, पहिल्या टीईटीचा घटलेला निकाल याचा परिणाम डिसेंबरमध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेवर होण्याची शक्यता आहे.परीक्षा अर्जाच्या प्रक्रियेकडे शिक्षणशास्त्र ...