तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तीन दिवसांपासून ६० पेक्षा अधिक नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २५ रूग्णांवर उपचार सुरू आहे. ...
ज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना ...
सहा महिन्यांपासून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय व सार्वजनिक हिताची कामे रखडली आहेत. कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. ...
विधानसभा निवडणूक संपताच वरुड तालुक्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु झाले असून शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करुन पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. १६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात १५० जादा बस गाड्याचे नियोजन केले आहे. याशिवाय ...
यक्षाय कुबेराय वैैश्रवणाय धनधान्य अधिपतेय, धनधान्य समृध्दी ये देही दापय स्व: मंगळवारी धनत्रयोदशी. या दिवशी उपरोक्त मंत्राने भगवान धन्वंतरीचे पूजन करण्याची परंपरा आहे. ...
१३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. ...
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी झालेले मतदान व १९ आॅक्टोबरला झालेल्या मतमोजणीबाबत निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदान संख्येत १४९ मतांची तफावत दिसून येत आहे. ...
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत १३५ उमेदवार रिंंगणात होते. यापैकी ११४ उमेदवारांना डिपॉझिट (अनामत रक्कम) वाचविता आलेली नाही. ‘नोटा’ वगळता एकूण वैध मतांच्या ...