जिल्ह्यात रबीसाठी ७ लाख २० हजार पेरणीक्षेत्र आहे. यापैकी २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. मात्र दीड महिना उशिरा पाऊस, पावसाचा खंड व सध्या कपाशीवर असलेला पोटऱ्या माशीचा ...
वीज भारनियमन रद्द करा व पुरेशा दाबाचा वीजपुरवठा नियमित करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकले. ...
आपल्या प्रियजणांना सण-समारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूर्वी पत्राचा आवर्जून वापर केला जायचा. त्याकाळी तेवढी सुविधा उपलब्ध नसलयाने पत्र हाच एकमेव उपाय असायचा. आता आधुनिक ...
श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे अशा विविध पुरातन इतिहासाची ...
‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा दिवाळी सण उत्साहात गुरुवारी साजरा केला जाणार आहे. निवडणुकीचा पोळा फुटताच झाले गेले विसरून प्रत्येक घरी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. ...
दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही ...
तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषि सेवा केंद्रात युरीया नसल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. पिकांना अत्यावश्यक असलेला ...
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ...
देशभरात २ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यात व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी ...
पोलिसांनी बंगालमधून शेख तजमुन शेख कलीमउद्दीन या आरोपीला बनावट नोटा प्रकरणात अटक केली आहे. शहरात बनावट नोटा पसविणारी टोळी सक्रिय झाली असून आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. ...