अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचे आरोपी अद्यापही मोकाट असून या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शहरातील ...
शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनावर कोट्यवधी रूपये खर्च करते. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरात हिरव्याकंच वृक्षांची बेधडक ...
गतवर्षी करण्यात आलेल्या रेती लिलावाची मुदत संपली आहे. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून रेती उपसा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृतरीत्या ...
शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावात मोकाट जनावरांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जनावरे पकडण्यासाठी कधी तरी मोहीम राबविली जाते. मोकाट जनावरांना पायबंद ...
येथील ओमश्री सोमेश्वर महाराज शिक्षण संस्थेत मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त डीवायएसपींची सात लाखांनी फसवणूक केल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत घडली. ...
तालुक्यात विषाणुजन्य तापाची लागण झाली असताना प्रशासन गप्प का? असा सवाल येथील जनता विचारत आहे. परिसरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ...
गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण होऊ नये, लागण झालीच तर आजाराचा फैलाव वाढू नये, याकरिता एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालयाच्यावतीने सर्वच महिलांची तपासणी होत असून मागील चार वर्षांत ...
नजीकच्या रेवसा येथील मरीमाता देवीच्या मंदिरातील मूर्ती मंदिराबाहेर काढून ठेवल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजतादरम्यान उघडकीस आली. या प्रकारामुळे रेवस्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...
तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी हजारो क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाताना कपाशी लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी ...
स्वच्छ शहर व सुंदर शहराची संकल्पना अंजनगाव नगरपालिकेने धुळीस मिळविली असून शहरात ठिकठिकाणी घाणीचे सम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत ...